maharashtra

⚡राज्यात गेल्या 24 तासांत गणपती विसर्जनासाठी गेलेल्या 12 जणांचा पाण्यात पडून मृत्यू, नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक घटना

By टीम लेटेस्टली

रत्नागिरी जिल्ह्यातील कोकण भागात अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. वृत्तानुसार, वाहनाचे ब्रेक निकामी झाल्याने एक टेम्पो मूर्ती विसर्जन मिरवणुकीत घुसला. या अपघातात 17 वर्षीय तरुणी आणि टेम्पो चालकाचा मृत्यू झाला.

...

Read Full Story