तरुणाकडे त्यावेळी पैसे नव्हते त्यामुळे तो घरून पैसे आणून देतो असे कारण सांगून तिथून निघाला. मात्र ही टोळीही त्याच्यासोबत निघाली व पैशांची वाट बघत त्याच्या घराजवळ उभी राहिली होती. तरुणाने घरी येऊन कुटुबियांना सर्व माहिती दिली व त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली
...