maharashtra

⚡उद्या 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बँका सुरू असणार की बंद; घ्या जाणून

By Prashant Joshi

डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला, पण त्यांनी आपल्या आयुष्याचा मोठा भाग महाराष्ट्रात व्यतीत केला. त्यांनी दलित, आदिवासी, कामगार आणि महिलांच्या हक्कांसाठी अथक लढा दिला. भारतीय राज्यघटना लिहिण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे, ज्यामुळे भारताला समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यावर आधारित लोकशाही मिळाली.

...

Read Full Story