शेलार यांनी फडणवीस यांना सांगितले की, 'शाडू' माती (जी पर्यावरणपूरक आहे) वापरण्यास हरकत नाही, परंतु संपूर्ण महाराष्ट्रात पीओपीच्या वापरावर अंदाधुंद बंदी घातल्याने मूर्तीकारांवर विपरित परिणाम होईल. यातील अनेक लोक बेरोजगार राहण्याची शक्यता आहे आणि प्रचंड मागणी असणाऱ्या मुर्त्यांची उपलब्धतता कमी होईल.
...