⚡भाजप नेते आशिष शेलार यांची शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका
By Ashwjeet Jagtap
महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकारची (Maha Vikas Aghadi) स्थापना केली आहे. यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे.