maharashtra

⚡'ज्यांची भीती वाटते त्यांना बदनाम करण्याचे काम सुरु', आदित्य ठाकरे यांची टीका

By अण्णासाहेब चवरे

'ज्यांची भीती वाटते त्यांना बदनाम करण्याचे काम सुरु आहे' अशी टीका आदित्य यांनी केली आहे. शिवाय हे सरकार येत्या 31 डिसेंबरला पडणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांनी त्यांना दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी स्थापन एसआयटी संदर्भात विचारले असता ते बोलत होते.

...

Read Full Story