रामबाग पॅलेस हे भारतामधील सर्वात महागडे हॉटेल समजले जाते. हा राजवाडा 1835 मध्ये बांधला गेला होता, त्यानंतर 1925 मध्ये रामबाग पॅलेस हे जयपूरच्या महाराजांचे कायमचे निवासस्थान बनले. त्यानंतर 1957 मध्ये महाराजा सवाई मान सिंह यांनी या महालाचे आलिशान हॉटेल बनवले.
...