lifestyle

⚡महाकुंभातील पाणी आंघोळीसाठी योग्य नाही; संगमातील Faecal Coliform बॅक्टेरियाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले, CPCB अहवालातून समोर आली धक्कादायक बाब

By Prashant Joshi

या वृत्तांवर प्रतिक्रिया देताना, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, त्रिवेणी येथील पाण्याच्या गुणवत्तेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र संगम आणि त्याच्या आसपासच्या सर्व पाईप्स आणि नाल्यांना टॅप लावण्यात आला आहे आणि शुद्धीकरणानंतरच पाणी सोडले जाते. उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळ पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी सतत देखरेख करत आहे.

...

Read Full Story