lifestyle

⚡Junk Food, Excessive Screen Time: जंक फूड, जास्त स्क्रीन टाइम हे भारताच्या भविष्यासाठी गंभीर धोका; पंतप्रधान मोदींचे मुख्य आर्थिक सल्लागार V Anantha Nageswaran यांचा इशारा

By Prashant Joshi

नागेश्वरन यांनी सांगितले की, भारताच्या तरुण पिढीवर जंक फूड आणि स्क्रीन टाइमचा वाढता प्रभाव देशाच्या आर्थिक आणि सामाजिक भविष्यासाठी धोकादायक आहे. जंक फूड, जसे की चिप्स, बर्गर, पिझ्झा, आणि सॉफ्ट ड्रिंक्स, यात साखर, मीठ आणि अस्वास्थ्यकर चरबीचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे लठ्ठपणा आणि संबंधित आजार वाढतात.

...

Read Full Story