By टीम लेटेस्टली
दालचिनीमध्ये असे काही गुणधर्म आहेत, ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही. तुम्ही भाजी, काढा, चहा इत्यादींमध्ये दालचिनी किंवा दालचिनी पावडर घालू शकता.