lifestyle

⚡धाडस आणि शौर्याचे प्रतीक असलेले तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथी निमित्त जाणून घ्या त्यांच्या शौर्याची गाथा

By Bhakti Aghav

छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे मित्र सुभेदार यांच्या स्मरणार्थ कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून 'सिंहगड' असे ठेवले. मराठा इतिहासाच्या पानांमध्ये असंख्य योद्ध्यांची नावे नोंदली गेली आहेत, ज्यांच्या शौर्याची गाथा आजही तरुणांना प्रेरणा देते. आज तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी सर्वत्र साजरी होत आहे.

...

Read Full Story