lifestyle

⚡१३ महिन्यांच्या संघर्षानंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी मिळाला स्वातंत्र्य सूर्य

By टीम लेटेस्टली

हैदराबादच्या निजामाने मराठवाड्याला तब्बल १३ महिने स्वातंत्र्यापासून वंचित ठेवले होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. परंतु, हैदराबादचा निजाम मीर उस्मान अली खान याला हैदराबादला एक वेगळे राष्ट्र बनवायचे होते.

...

Read Full Story