भाजपची ही मोहीम 25 मार्च 2025 पासून सुरू होत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी दिल्लीतील निजामुद्दीन येथे याला प्रारंभ होईल. याअंतर्गत, प्रत्येक भाजप कार्यकर्ता 100 लोकांशी संपर्क साधेल. भाजपचा दावा आहे की, हे पाऊल सामाजिक समावेशन आणि गरिबी निर्मूलनाच्या दिशेने एक मोठा प्रयत्न आहे.
...