By Dipali Nevarekar
जेव्हा अर्थव्यवस्था वाईट काळातून जाते तेव्हा पैशाचा प्रवाह वाढवण्याची गरज असते. अशा परिस्थितीत आरबीआय पॉलिसी रेट कमी करते. यामुळे बँकांना मध्यवर्ती बँकेकडून मिळणारे कर्ज स्वस्त होते आणि ग्राहकांनाही स्वस्त दरात कर्ज मिळते.
...