india

⚡एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर अहमदाबादमध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी रेल्वेकडून विशेष वंदे भारतची घोषणा

By Bhakti Aghav

भारतीय रेल्वेने गुजरातमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी विशेष वंदे भारत गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. अहमदाबादहून दिल्लीला रात्री 23:30 वाजता एक विशेष वंदे भारत ट्रेन धावेल.

...

Read Full Story