india

⚡National Census: भारतामध्ये 17 वर्षांनंतर मार्च 2027 मध्ये सुरु होणार राष्ट्रीय जनगणना; जातनिहाय माहितीचाही असणार समावेश

By Prashant Joshi

भारताची जनगणना दर दहा वर्षांनी घेतली जाते, परंतु 2021 मध्ये नियोजित जनगणना कोविड-19 महामारी आणि तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आली. 2011 मध्ये झालेल्या शेवटच्या जनगणनेनुसार, भारताची लोकसंख्या 1.21 अब्ज होती, आणि 2023 मध्ये भारताने चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून स्थान मिळवले.

...

Read Full Story