india

⚡मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले; SIT कडून चौकशी करण्यासाठी जनहित याचिका दाखल

By Bhakti Aghav

या जनहित याचिकेत मुर्शिदाबाद हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, याचिकेत पश्चिम बंगाल सरकारकडून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयश आल्याबद्दल स्पष्टीकरण मागितले आहे.

...

Read Full Story