मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी राज्य सरकारने मेट्रो मार्ग ५ आणि नवीन मेट्रो ५अ प्रकल्पाच्या सुधारित खर्चाला मंजुरी दिली आहे. यामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे.
...