गणेश जयंतीला 'वरद चतुर्थी' किंवा 'तिलकुंद चतुर्थी' असेही संबोधले जाते. उदयतिथीनुसार, 22 जानेवारी रोजीच मुख्य पूजा आणि उत्सव साजरा केला जात आहे. या दिवशी गणेशाची मनोभावे पूजा केल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन सुख-समृद्धी लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
...