india

⚡रायगड जिल्ह्यातील 15 हजारहून अधिक महिला 'माझी लाडकी बहीण' योजनेतून अपात्र झाल्याचे वृत्त दिशाभूल करणारे; मंत्री Aditi Tatkare यांनी दिले स्पष्टीकरण

By Prashant Joshi

आदिती तटकरे सांगणात, पात्र ठरलेल्या सर्व महिलांना मार्च 2025 पर्यंतचा सन्मान निधी यशस्वीरित्या वितरित करण्यात आला आहे. ज्या अर्जदार कधी योजनेसाठी पात्रच ठरल्या नाहीत, ज्यांना कधी योजनेचा लाभ देण्यात आला नाही, त्या महिलांना पुन्हा नव्याने अपात्र ठरवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

...

Read Full Story