⚡हिमाचल प्रदेशातील गिऊ गावात प्रथमच मिळाले मोबाइल नेटवर्क; PM Narendra Modi यांनी साधला गावकऱ्यांशी संवाद
By टीम लेटेस्टली
पंतप्रधान मोदींनी गिऊ गावकऱ्यांशी 13 मिनिटांहून अधिक काळ फोनवर संवाद साधला. यावेळी त्यांनी दिवाळीच्या काळात सीमावर्ती भागाला दिलेल्या भेटीबाबत चर्चा करून गाव मोबाईल नेटवर्कशी जोडल्यानंतर ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेला गती मिळेल, असे सांगितले.