india

⚡अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करण्यासाठी काँग्रेस परिवाराने संविधान बदलले; पंतप्रधान मोदींचा लोकसभेत काँग्रेसवर जोरदार हल्ला

By Bhakti Aghav

एका कुटुंबाने 55 वर्षे देशावर राज्य केले आणि या काळात संविधानाला वारंवार आव्हान देण्यात आल्याचे मोदींनी सांगितले. संविधान कमकुवत करण्यासाठी या कुटुंबाने अनेक वेळा बेकायदेशीर कृत्य केले. 1951 मध्ये झालेल्या घटनादुरुस्तीचा उल्लेख करत पंतप्रधानांनी सांगितलं की, त्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करण्यात आला आणि संविधानाच्या तत्त्वांचे उल्लंघन करण्यात आले.

...

Read Full Story