भारताने सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. तसेच आता चिनाब नदीवरील बगलिहार धरणातून (Baglihar Dam) होणारा पाण्याचा प्रवाह थांबवला (India Stops Chenab River Water) आहे. याशिवाय, झेलम नदीवर बांधलेल्या किशनगंगा धरणाबाबतही भारत अशीच पावले उचलण्याची योजना आखत आहे.
...