india

⚡3,500 Millionaires To Leave India: या वर्षी तब्बल 3,500 कोट्याधीश भारत सोडून परदेशात जातील; जाणून घ्या काय म्हणतो अहवाल

By Prashant Joshi

भारतातून श्रीमंत व्यक्तींचे स्थलांतर होत असले तरी देशातील एकूण संपत्ती निर्मितीचा वेग प्रभावी आहे. 2014 ते 2024 या दशकात भारतातील श्रीमंत व्यक्तींची संख्या 72% ने वाढली आहे, आणि सध्या भारतात 326,400 श्रीमंत व्यक्ती, 1,044 सेंटी-मिलियनेअर आणि 120 अब्जाधीश आहेत.

...

Read Full Story