डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितले की, दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले. दहशतवाद्यांच्या 9 अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने स्पष्ट केले आहे की, दहशतवादाला आता केवळ निर्णायक लष्करी कारवाईनेच उत्तर दिले जाईल.
...