दुबईहून परतलेल्या वर आणि 150 'वराती' यांना पंजाबमध्ये धक्का बसला. त्यांची वधू बेपत्ता झाली आणि लग्नाचे ठिकाण बनावट असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. पाठिमागच्या तीन वर्षांपसून दोघेही इन्स्टाग्रामच्या माध्यमातून परस्परांच्या संपर्कात होते.