दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरातील वायू प्रदूषण ही एक गंभीर समस्या आहे. विशेषत: हिवाळ्याच्या हंगामात हवेची गुणवत्ता अत्यंत खराब पातळीवर पोहोचते. त्यामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होतो आणि आरोग्याच्या इतर समस्या वाढतात. वायू प्रदूषणरोखण्यासाठी सरकार वेळोवेळी आवश्यक पावले उचलते. दिल्लीत वाढते प्रदूषण पाहता उपाययोजना म्हणून दिल्ली सरकारने ठोस पावले उचलायला सुरुवात केली आहे.
...