⚡1981 मध्ये बिहारमध्ये झाला होता देशातील सर्वात मोठा रेल्वे अपघात; नदीत पडून 800 प्रवाशांना गमवावा लागला होता जीव
By Bhakti Aghav
6 जून 1981 रोजी बिहारमधील मानसी-सहरसा रेल्वे मार्गावर देशातील सर्वात भीषण रेल्वे अपघात झाला. बदला आणि धामारा घाट स्थानकादरम्यान मालगाडीचे 9 डबे बागमती नदीत पडले, ज्यात सुमारे 800 लोकांचा मृत्यू झाला होता.