Indian Leaders Died in Aviation Mishaps: विमान अपघातात काळाच्या पडद्याआड गेलेले भारतीय नेते

By Dipali NevarekarJanuary 01, 1970

वाय.एस. राजशेखर रेड्डी

वाय.एस. राजशेखर रेड्डी यांचे देखील आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री असताना अपघाती निधन झाले. 2009 मध्ये Nallamala Forest मध्ये त्यांच्या हेलिकॉप्टरचा कोसळून अपघात झाला. (Photo Credit: wikipedia)

संजय गांधी

वयाच्या 34 व्या वर्षी संजय गांधी यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. Safdarjung airport वर त्यांचा विमानावर कंट्रोल गेला आणि त्यांचा अपघाती मृत्यू झाला.( Photo Credit: @UKGaneshGodiyal)

दोरजी खांडू

अरूणाचलप्रदेशचे मुख्यमंत्री असताना Dorjee Khandu यांचे विमान अपघातामध्ये निधन झाले आहे. पवनहंस हेलिकॉप्टरनं इटानगरला येताना त्याचा मृत्यू झाला. (Photo Credit: wikipedia)

जी एम सी बालयोगी

2002 मध्ये आंध्र प्रदेशात झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात लोकसभा अध्यक्ष आणि तेलुगू देसम पक्षाचे नेते जी एम सी बालयोगी यांचे निधन झाले. (Photo Credit: wikipedia)

माधवराव सिंधिया

माधवराव सिंधिया यांचा 2001 साली कानपूरला जात असताना Cessna aircraft crash मध्ये मृत्यू झाला. ते Civil Aviation Minister होते. ( Photo Credit: @ssrajputINC)