भारतात ५९ App वर बंदी आणल्यानंतर आता भारताने चीनला आँखिन एक दणका दिला आहे.चिनी कंपन्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पात सहभागी करुन घेतलं जाणार नाही असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.