रविवारी हरयाणाच्या कर्नाल जिल्ह्यातील कॅमला गावात भाजपच्यावतीनं बोलावण्यात आलेल्या शेतकरी महापंचायत रॅलीत शेतकरी आणि पोलिसांत झालेल्या हिंसाचारानंतर वातावरण आणखीनच पेटल्याचं चित्र आहे.