विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. आगामी ऑक्टोबरमधील टी-20 विश्वचषकानंतर विराट कोहलीने टी-20 क्रिकेटचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. संघात तो फलंदाज म्हणून खेळत राहील. तसेच तो फक्त एकदिवसीय आणि कसोटी संघाचे कर्णधारपद सांभाळेल. एका सोशल मिडिया पोस्टद्वारे विराटने ही माहिती दिली आहे.

अहवालात म्हटले आहे की टीम इंडियाचा स्टार सलामीवीर रोहित शर्मा कोहलीच्या जागी कर्णधारपद स्वीकारेल. फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कोहलीने हा निर्णय घेतला आहे.

विराट कोहलीची टी-20 क्रिकेटचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा- 

🇮🇳 ❤️ pic.twitter.com/Ds7okjhj9J

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)