Operation Sindoor नंतर भारत-पाकिस्तान मधील तणाव कमी करण्यासाठी ब्रिटन कडून तयारी

भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांशी बोलून आम्ही तणाव कमी करण्यास आणि त्यांच्यामध्ये संवाद घडवून आणण्यासाठी पाठिंबा देऊ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

India Pak | Pixabay.com

भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तान मधील संबंध तणावाचे झाले आहेत. पाकिस्तान कडून आमच्यावर युद्ध थोपले आहे अशी प्रतिक्रिया आल्यानंतर आता परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून ब्रिटन कडून मध्यस्थीची तयारी दाखवली आहे. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांशी बोलून आम्ही तणाव कमी करण्यास आणि त्यांच्यामध्ये संवाद घडवून आणण्यासाठी पाठिंबा देऊ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.  नक्की वाचा:  Operation Sindoor: बहावलपूरमध्ये झालेल्या भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्यात Jaish-e-Mohammad चा प्रमुख Masood Azhar च्या कुटुंबातील 10 सदस्य ठार; मृतांमध्ये बहिण, पुतण्या व त्याच्या पत्नीचा समावेश.  

ऑपरेशन सिंदूर नंतर तणाव कमी करायला ब्रिटनची तयारी

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement