Air India AI-171 Crash: लंडन मधील High Commission in London मध्ये भारतीयांनी वाहिली एअर इंडियाच्या विमानात अपघाती मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली
आज लंडन मधील High Commission in London मध्ये भारतीयांनी या एअर इंडियाच्या विमानात अपघाती मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Air India AI-171 Crash हा भारतात झालेला सगळ्यात भीषण विमान अपघात आहे. या अपघातामध्ये 241 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. अहमदाबाद ते लंडन विमान प्रवास करणार्यांना टेकऑफच्या नंतर काही मिनिटांतच मृत्यूने गाठल्याने जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या अपघातामध्ये एक ब्रिटिश नागरिक सुदैवाने बचावला आहे. आज लंडन मधील High Commission in London मध्ये भारतीयांनी या एअर इंडियाच्या विमानात अपघाती मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
लंडन मधील High Commission in London मध्ये भारतीयांनी अर्पण केली श्रद्धांजली
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement