Air India AI-171 Crash: लंडन मधील High Commission in London मध्ये भारतीयांनी वाहिली एअर इंडियाच्या विमानात अपघाती मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली
आज लंडन मधील High Commission in London मध्ये भारतीयांनी या एअर इंडियाच्या विमानात अपघाती मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Air India AI-171 Crash हा भारतात झालेला सगळ्यात भीषण विमान अपघात आहे. या अपघातामध्ये 241 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. अहमदाबाद ते लंडन विमान प्रवास करणार्यांना टेकऑफच्या नंतर काही मिनिटांतच मृत्यूने गाठल्याने जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या अपघातामध्ये एक ब्रिटिश नागरिक सुदैवाने बचावला आहे. आज लंडन मधील High Commission in London मध्ये भारतीयांनी या एअर इंडियाच्या विमानात अपघाती मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
लंडन मधील High Commission in London मध्ये भारतीयांनी अर्पण केली श्रद्धांजली
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)