भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना (India vs West Indies 5th T20I) आज, 7 ऑगस्ट रोजी फोर्ट लॉडरहिल, फ्लोरिडा, यूएसए येथे खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 7 गड्यांच्या मोबदल्यात 188 धावा केल्या होत्या. संघाकडून श्रेयस अय्यरने 64 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. त्याच्याशिवाय दीपक हुडा 38, संजू सॅमसन 15, दिनेश कार्तिक 12, इशान किशन 11, कर्णधार हार्दिक पंड्याने 28 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून ओडिन स्मिथने तीन तर जेसन होल्डर, डॉमिनिक ड्रेक्स आणि हेडन वॉल्श यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)