IND vs WI 5th T20: भारताने वेस्ट इंडिजसमोर ठेवले 189 धावांचे लक्ष्य, श्रेयस अय्यरने केली 64 धावांची खेळी
संघाकडून श्रेयस अय्यरने 64 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. त्याच्याशिवाय दीपक हुडा 38, संजू सॅमसन 15, दिनेश कार्तिक 12, इशान किशन 11, कर्णधार हार्दिक पंड्याने 28 धावा केल्या.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना (India vs West Indies 5th T20I) आज, 7 ऑगस्ट रोजी फोर्ट लॉडरहिल, फ्लोरिडा, यूएसए येथे खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 7 गड्यांच्या मोबदल्यात 188 धावा केल्या होत्या. संघाकडून श्रेयस अय्यरने 64 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. त्याच्याशिवाय दीपक हुडा 38, संजू सॅमसन 15, दिनेश कार्तिक 12, इशान किशन 11, कर्णधार हार्दिक पंड्याने 28 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून ओडिन स्मिथने तीन तर जेसन होल्डर, डॉमिनिक ड्रेक्स आणि हेडन वॉल्श यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
Tweet
.@ShreyasIyer15 scored a superb 6️⃣4⃣ & was our top performer from the first innings of the fifth #WIvIND T20I. 👌👌
A summary of his knock 💪#TeamIndia pic.twitter.com/19hPbygwfS
— BCCI (@BCCI) August 7, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 07, 2022 10:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

