IND W vs ENG W, CWG 2022: सेमीफायनल मॅचमध्ये टीम इंडियाने इंग्लंडसमोर ठेवलं 165 धावांच लक्ष

हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 5 विकेट गमावून 164 धावा केल्या

भारतीय महिला क्रिकेट संघ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या सेमीफायनल मॅचमध्ये यजमान इंग्लंडविरुद्ध खेळत आहे. बर्मिंगहॅम येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 5 विकेट गमावून 164 धावा केल्या, त्यामुळे इंग्लंडसमोर 165 धावांचे लक्ष्य ठेवले.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement