पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशला विजयासाठी 16 षटकांत 151 धावांचे लक्ष्य मिळाले. त्याने सात षटकात बिनबाद 66 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत त्यांना आता नऊ षटकांत आणखी 85 धावांची गरज आहे. लिटन दास नाबाद 59 आणि नजमुल हसन शांतोने सात धावा केल्या.
🚨 Update from Adelaide
Revised target for Bangladesh 🔽
Runs to win: 151
Overs: 16
Bangladesh need 85 runs from 54 balls.
Follow the match ▶️ https://t.co/Tspn2vo9dQ#TeamIndia | #T20WorldCup | #INDvBAN pic.twitter.com/jJzfmEfzZS
— BCCI (@BCCI) November 2, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)