राज्यात तीव्र उष्णतेची लाट आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांचा पारा चाळीशी पार गेला आहे. विदर्भातही तापमान भयंकर वाढलं आहे. तर, येत्या काही दिवसात ते आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर येत्या 4, 5 दिवसांत उत्तर मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तसेच आज दक्षिण मराठवाड्यात मेघगर्जनेची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)