महाराष्ट्र सरकार योग्य काम करीत नाही, सर्व काही अधिकाऱ्यांच्या इच्छेनुसार केले जात आहे. मुकेश अंबानी यांच्यासारख्या व्यक्ती मुंबईत असुरक्षित आहेत. कायदा व सुव्यवस्थेची कमकुवत परिस्थिती आणि भ्रष्टाचारामुळे मी अमित शहा यांना मुख्यमंत्र्यांचा राजीनामा व  राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात पत्र लिहिलं आहे, असं भाजपा खासदार नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)