जुलै 2020 मध्ये रत्नागिरीत झालेल्या अतिवृष्टी मधील आपद्ग्रस्तांसाठी शासनाकडून प्रशासनाला 46 कोटीचा निधी देण्यात आला आहे. यापूर्वी २ कोटी ६४ लाख ३३ हजार रुपयांच्या निधीचं वाटप करण्यात आलं होतं.

AIR News Mumbai ट्वीट  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)