पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीवर मनसेने केलेल्या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे की, कालच्या पवार साहेब आणि पंतप्रधान भेटीवर मनसेनी प्रतिक्रिया दिली आहे, असे म्हणतात विस्मृती हि देवानि दिलेली माणसाला सर्वात मोठी देणगी आहे. किणी खून प्रकरणात स्वर्गीय बाळासाहेबांना कुठे कुठे जावे लागले होते हे आमच्या स्मृतीत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)