गडचिरोलीच्या (Gadchiroli) जंगलात पोलीस (Police) आणि नक्षलवाद्यांमध्ये (Naxalites) झालेल्या चकमकीत पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या चकमकीत महाराष्ट्र पोलिसांच्या C-60 तुकडीने 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलिसानं बद्दल प्रशंसा केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)