बीएमसी प्रमुख आयएस चहल यांनी सांगितले की, आयएमडीने ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केल्यावर मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर प्रवेश प्रतिबंधित केला जाईल. पावसाळ्यात समुद्रकिनारी फिरताना नागरिकांचे पाण्यात बुडण्याचे प्रमाण वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सामान्य नागरिकांना सकाळी 6 ते 10 या वेळेत फक्त सुमद्रकिनारी मॉर्निंग वॉकसाठी परवानगी असेल.
ट्विट
Mumbai: In the wake of heavy rainfall & keeping in mind the drowning incidents, all the beaches in Mumbai shall be opened to the general public from 6 am to 10 am only: Brihanmumbai Municipal Corporation
— ANI (@ANI) July 7, 2022
ट्विट
Entry to beaches in #Mumbai will be restricted on days an orange and red alert is issued by the IMD said BMC chief IS Chahal. This comes in view of the drowning incidents, in Mumbai this year. However general public would be allowed between 6am-10 am only for morning walks. pic.twitter.com/YsubMX6nKl
— Richa Pinto (@richapintoi) July 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)