Devendra Fadnavis Press Conference: गेल्या काही दिवासांपासून राज्यात कंत्राटी भरती संदर्भात नागरिकांमध्ये संभ्रम पसरला होता. याचा निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निर्णय घेतला आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी कंत्राटी भरती रद्द करण्याचा मोठी निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने कंत्राटी भरती संदर्भात एक जीआर काढला होता. देवेंद्र फडणवीसांनी आज पत्रकार परिषदात ही भरती रद्द केल्याची जाहिर घोषणा केली आहे. राज्यात कंत्राटी भरतीसाठी गोंधळ घातल्या जात होता त्यासाठी हा जीआर रद्द करण्यात आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)