उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचे मला कोणतेही दु:ख नाही, असे ते म्हणाले. यासोबतच त्यांनी एमएलसी सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. यानंतर अनेक प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान अडीच वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षासोबत ज्यांनी बेइमानी केली. ज्यांनी देवेंद्र फडणवीसांजवळ दगाफटका केला त्यांना नियतीने धडा शिकवला. हा नैसर्गिक न्याय आहे, अशी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)