महाराष्ट्रात काही भागांमध्ये कोरोना रूग्ण वाढत आहेत त्यावर आपण लक्ष ठेवून आहोत. सध्या कोविड 19 व्हेरिएंट वर लक्ष ठेवण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग केले जात आहे. पण सध्याची स्थिती पाहता राज्यात सध्यातरी चौथ्या लाटेची शक्यता कमी असल्याचा अंदाज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र में कोरोना के मामले बढ़ने की जो गति है वो मुझे चिंताजनक नहीं लग रही है। कुछ इलाकों में थोड़े बहुत मामले बढ़ रहे हैं जिस पर हमारी नजर है। हम सभी का जीनोम सीक्वेंसिंग भी करा रहे हैं। मुझे नहीं लगता कि चौथी लहर अभी तुरंत आएगी: राजेश टोपे, स्वास्थ्य मंत्री, मुंबई pic.twitter.com/SxWLWEA7sY
— ANI_HindiNews (@AHindinews) May 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)