मोदिजी तुमच्या मते टाळी व थाळीने कोरोना जाणार होता. आता आम्ही शेतकरी टाळी व थाळी वाजवतो आमच्या मागण्या पुर्ण करा. एकीकडे कोरोनाने जिव चालला आहे व या जुलमी धोरणाने शेतकर्यांचा जिव घेऊ नका. सर्व शेतकरी व कार्यकर्त्यांना विनंती दि. २० मे रोजी सायंकाळी ६ वाजता या आंदोलनात सहभागी व्हा, असे मंत्री बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
मोदिजी तुमच्या मते टाळी व थाळीने कोरोना जाणार होता. आता आम्ही शेतकरी टाळी व थाळी वाजवतो आमच्या मागण्या पुर्ण करा. एकीकडे कोरोनाने जिव चालला आहे व या जुलमी धोरणाने शेतकर्यांचा जिव घेऊ नका. सर्व शेतकरी व कार्यकर्त्यांना विनंती दि. २० मे रोजी सायंकाळी ६ वाजता या आंदोलनात सहभागी व्हा pic.twitter.com/McAd4qO57d
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) May 19, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)