Ashok Chavan On Maharashtra Political Crisis: काँग्रेसवर कोणताही परिणाम होणार नाही, उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादीशी आमची युती अजूनही कायम; अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठींबा दिल्यानंतर आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Ashok Chavan (PC - ANI)

Ashok Chavan On Maharashtra Political Crisis: अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठींबा दिल्यानंतर आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. याचा काँग्रेसवर कोणताही परिणाम होणार नाही, त्यात काही प्रश्नच नाही. आम्ही अजूनही विरोधात आहोत, उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादीशी आमची युती अजूनही सुरू आहे, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे. (हेही वाचा - Sharad Pawar On Reliable Face of The Party: पक्षाचा विश्वासार्ह चेहरा कोण असेल? शरद पवारांनी हात वर करत दिलं 'हे' उत्तर)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement