Rahul Gandhi On PM Narendra Modi: भूतानमधील चिनी घुसखोरीवरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
मोदी सरकारने आधी आमची जमीन चीनला दिली आणि आता चीनमधून माघार घेण्याच्या निष्क्रीयतेने शेजारी देश धोक्यात आणत आहेत, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला आहे.
भारत आणि चीनमध्ये तणाव कायम आहे. कारण भारताजवळील सीमेवर चीन सोबतचे वाद दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र या पार्श्वभूमीवर आणि भूतानमध्ये चीनच्या घुसखोरीविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारने आधी आमची जमीन चीनला दिली आणि आता चीनमधून माघार घेण्याच्या निष्क्रीयतेने शेजारी देश धोक्यात आणत आहेत, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला आहे.
Tweet
Modi Govt first surrendered our land and has now jeopardised our close neighbours by its inaction in pushing back China.
If you don't stand up for yourself, how will you stand up for your friends? pic.twitter.com/S0GjAWdfh3
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 14, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 15, 2022 11:48 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

