काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानवरुन भाजप नेते (BJP) आक्रमक झालेल आहे. यावरुन भाजप नेते यांनी आपल्या माध्यामातुन संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी नाना पटोले यांच्या अटकेची मागणी केली आहे. काँग्रेस नेत्यांनी अशी विधाने केल्याने मला आश्चर्य वाटत नाही. आता नाना पटोले यांची सुटका करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. कारण हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे.

Tweet

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)